17 min

कर्मण्येवाधिकारस्त‪े‬ Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

    • Hinduism

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गीता जयंती. हा भगवद्गीता जयंतीचा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या ' कर्मण्येवाधिकारस्ते… ’ ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून या गीता जयंतीबद्दल जाणून घेऊया. सुमारे 5000 वर्षांपूर्वी, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाचा दिव्य संदेश आणि महान विचार दिला. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचे सार म्हणजे भगवद्गीता असं म्हटलं जातं. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेले कित्येक विचार भगवद्गीतेत सांगितले गेले आहेत. आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक संकटाच्या क्षणी आधारग्रंथ ठरणारी, आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद प्रस्थापित करण्यासाठी आपला खरा मार्गदर्शक ठरणारी ती भगवद्गीता. संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता, सामान्य माणसांना कळावी यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती प्राकृत भाषेत आणली.चला ह्या गीतेचे सार ऐकुया विदुषी स्वाती कर्वे यांच्याकडून....

संकल्पना व सहभाग -वैद्या स्वाती कर्वे,सौ.अपर्णा मोडक,सौ.सरोज करमरक

 

Hello listeners,

Our new podcast is on air. This podcast 'Karmanyevadhikarste…' will give you an overview of Bhagavad Gita..Our Sacred Hindu Book. Margashirsha Shukla Ekadashi or Mokshada Ekadashi is celebrated as Geeta Jayanti. It is the day on which Lord Krishna gave the archer Arjun the divine message of life and thought through the Bhagvad Gita, about 5000 years ago. It is celebrated everywhere in India as well as outside of It.In today's days, when people are confused and misdirected, the Gita becomes more relevant for them as individuals and for the society at large in bringing back the stability and happiness in life.

So join us and listen to the podcast..Happy listening 😊

Concept and Arists - Mrs. Aparna Modak Mrs. Saroj Karmarkar Vaidya Mrs. Swati Karve
See omnystudio.com/listener for privacy information.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गीता जयंती. हा भगवद्गीता जयंतीचा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या ' कर्मण्येवाधिकारस्ते… ’ ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून या गीता जयंतीबद्दल जाणून घेऊया. सुमारे 5000 वर्षांपूर्वी, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाचा दिव्य संदेश आणि महान विचार दिला. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचे सार म्हणजे भगवद्गीता असं म्हटलं जातं. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेले कित्येक विचार भगवद्गीतेत सांगितले गेले आहेत. आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक संकटाच्या क्षणी आधारग्रंथ ठरणारी, आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद प्रस्थापित करण्यासाठी आपला खरा मार्गदर्शक ठरणारी ती भगवद्गीता. संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता, सामान्य माणसांना कळावी यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती प्राकृत भाषेत आणली.चला ह्या गीतेचे सार ऐकुया विदुषी स्वाती कर्वे यांच्याकडून....

संकल्पना व सहभाग -वैद्या स्वाती कर्वे,सौ.अपर्णा मोडक,सौ.सरोज करमरक

 

Hello listeners,

Our new podcast is on air. This podcast 'Karmanyevadhikarste…' will give you an overview of Bhagavad Gita..Our Sacred Hindu Book. Margashirsha Shukla Ekadashi or Mokshada Ekadashi is celebrated as Geeta Jayanti. It is the day on which Lord Krishna gave the archer Arjun the divine message of life and thought through the Bhagvad Gita, about 5000 years ago. It is celebrated everywhere in India as well as outside of It.In today's days, when people are confused and misdirected, the Gita becomes more relevant for them as individuals and for the society at large in bringing back the stability and happiness in life.

So join us and listen to the podcast..Happy listening 😊

Concept and Arists - Mrs. Aparna Modak Mrs. Saroj Karmarkar Vaidya Mrs. Swati Karve
See omnystudio.com/listener for privacy information.

17 min