ऋग्वेद भारोपीय भाषांमधिल पहिला साहित्यिक आविष्कार.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे साहित्य जाते ते लिखित प्रगतीमुळे.या प्रती तयार करताना लेखनिकाच्या भाषिकमर्यादां/कालपरत्वे होणारे भाषेतील बदल यांमुळे लिखित स्वरुपातील साहित्यात चुका राहिल्या जातात.तीन सहस्रकांच्या कालावधीनंतरही विशिष्ट पठणपद्धतीमुळे मुळ स्वरुपात आज आपल्याला उपलब्ध आहे.निसर्गत्त्वांचे देवता स्वरुपात वर्णन येते.
Information
- Show
- Published28 March 2020 at 12:43 UTC
- Length39 min
- RatingClean