
महाराष्ट्रात हिंदी सक्तीची? खरे काय?
नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य देण्याकडे सरकारचा कल असल्याचे दिसताच त्यावर मोठा वादंग सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या भूमिकेवर मराठीप्रेमी नागरिकांकडून आक्षेप घेतला जात आहे. अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आणि शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी याच वादंगावर आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यात मराठीला डावलून हिंदीचा पुरस्कार होत असल्याच्या टिकेवर त्यांनी मांडलेली दुसरी बाजू ऐकायला हवी.
Информация
- Подкаст
- ЧастотаКаждые две недели
- Опубликовано24 июня 2025 г. в 15:57 UTC
- Длительность21 мин.
- Выпуск372
- ОграниченияБез ненормативной лексики